द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींनी सीमेवर शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यावर भर देणारी बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे दोघेही विशेष प्रतिनिधी म्हणून काम करतात. बुधवारी विशेष प्रतिनिधींच्या चर्चेच्या २३ व्या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ही पाच वर्षांतील अशी पहिलीच चर्चा आहे. सीमेचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहा प्रमुख मुद्द्यांवर एकमत झाले. २१ ऑक्टोबर रोजी पूर्व लडाखमधील विघटन आणि गस्त करारानंतर दोन्ही राष्ट्रांमधील संबंध पुनर्निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा होती. एकमत झालेले ते सहा मुद्दे कोणते? दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी या बैठकीचे महत्त्व किती होते? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा