केरळमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दिवसेंदिवस हत्तींकडून रहिवासी भागांवर होणारे हल्ले वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केरळ सरकारकडून विविध उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. अशात आता केरळ सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यांनी मानव-वन्यजीव संघर्षाला आता ‘राज्यासाठी आपत्ती’ म्हणून जाहीर केले आहे. असा निर्णय घेणारे केरळ हे देशातले पहिले राज्य आहे. दरम्यान, या निर्णयाचा नेमका अर्थ काय? आणि या निर्णयामुळे असा काय बदल होणार आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा