भारतासह बांगलादेशमध्ये १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवसाच्या रुपात साजरा केला जातो. बांगलादेशमध्ये पाकिस्तानपासून अधिकृतपणे स्वतंत्र झाल्यानं या दिवसाला खूप विशेष महत्त्व आहे. पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा करणं आणि १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा जमीन, हवा आणि पाणी अशा सर्वच पातळ्यांवर पराभव करणं भारतासाठी ऐतिहासिक विजय होता. कारण या युद्धाचे, बांगलादेश निर्मितीचा भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर एक राष्ट्र म्हणून मोठा परिणाम झाला. याशिवाय शत्रू राष्ट्रांनाही यातून खूप सडेतोड संदेश गेला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा