भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी २१ नोव्हेंबरला ‘नागरिक आपुर्ती निगम’ भ्रष्टाचार प्रकरणाची (NAN PDS Scam) सुनावणी करण्यास मंजुरी दिली. याच प्रकरणावरून आधी छत्तीसगड राज्य सरकार आणि ईडी यांच्यात उच्च न्यायालयामध्ये हेवेदावेही झाले होते. हे भ्रष्टाचार प्रकरण छत्तीसगडमध्ये भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या सरकारच्या काळात झाल्याचा आरोप आहे. मात्र, या घोटाळ्यात काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यावरही आरोप झालेत. त्यामुळे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं याकडे अनेकांचं लक्ष आहे.या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील हे नागरिक आपुर्ती निगम भ्रष्टाचार प्रकरण काय आहे? हे कधी उघड झालं? यातील आरोप कोण? त्याचे राजकीय लागेबांधे कोणाशी आहेत आणि आता छत्तीसगड सरकार आणि ईडीचे दावे काय आहेत याचा हा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा