उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जोशीमठ शहरात ७०० हून अधिक घरं, दुकानं, हॉटेलांना मोठमोठ्या भेगा पडत आहेत. त्यामुळे हजारो लोकांना आपली घरं सोडून विस्थापित व्हावं लागलं आहे. विशेष म्हणजे १९७६ पासूनच या भागात अशाप्रकारच्या घटनाक्रमांचे इशारे देण्यात आले होते. चार दशकांपूर्वी दिलेला इशारा नेमका काय होता? जोशीमठातील घरं,दुकानं आणि इतर इमारतींना भेगा का जात आहेत? या परिस्थितीत उत्तराखंड नेमक्या काय उपाययोजना करत आहे? आणि यावर नागरिकांचा नेमका काय प्रतिसाद आहे या सर्व प्रश्नांचा हा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा