‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गीत लिहिणारे लेखक, साहित्यिक मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेली एक प्रार्थना उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेने तक्रार केल्यानंतर प्रशासनाने ही प्रार्थना परिपाठात घेणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांवरच कारवाई केली. मुख्याध्यापक आणि शिक्षणमित्र दोघांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका हा वाद काय आहे? विश्व हिंदू परिषदेने कोणत्या प्रार्थनेवर आक्षेप घेतला? आक्षेपाचा मुद्दा काय आहे? अशा सर्वच गोष्टींचा हा आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा