India-Pakistan Tashkent Agreement Lal Bahadur Shastri Death : ११ जानेवारी १९६६ रोजी स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं. भारत-पाकिस्तान युद्ध समाप्तीच्या १९६५ च्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. या घटनेला जवळपास ५० वर्षांहून अधिक कालावधी लोटला. मात्र, आजही त्यांच्या मृत्यूबाबत अनेकांच्या मनात विविध प्रश्न आहेत. दरम्यान, लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी यांनी १५ दिवसातच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा