२०१४ साली भाजपाप्रणित एनडीए आघाडीने बहुमत प्राप्त करत सत्ता स्थापन केली. २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही निवडणुकींमध्ये भाजपाला बहुमत प्राप्त झाले. मात्र, २०२४ ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाला स्वबळावर बहुमत प्राप्त करता आलेले नाही. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. या निवडणुकीमध्ये, एकीकडे एनडीए आघाडीच्या जागा घटल्या असून इंडिया आघाडीच्या जागांमध्ये चांगली वाढ झाली आहे. या निवडणुकीच्या आधीच एनडीए आघाडीचे अनेक घटक पक्ष भाजपाची साथ सोडताना दिसून आले. त्यामध्ये प्रामुख्याने पंजाबमधील शिरोमणी अकाली दल (२०२० मध्ये एनडीएतून बाहेर) आणि फूट न पडलेल्या शिवसेनेचा (२०१९ मध्ये एनडीएतून बाहेर) समावेश होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा