१९८० व १९९० ही दोन दशके काँग्रेससाठी प्रचंड उलथापालथीची ठरली. १९८४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले होते; मात्र १९९१ साली जेमतेम यश प्राप्त झाले होते. पंतप्रधानपदी आलेल्या पी. व्ही. नरसिंह राव यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागले होते. पी. व्ही. नरसिंह राव यांची ती कारकीर्ददेखील वादळी ठरली. त्यांच्या सत्ताकाळात दोन घटनांनी भारत पूर्णपणे बदलून गेला. एक घटना म्हणजे या सरकारने स्वीकारलेले खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरण (खाउजा धोरण) आणि दुसरी घटना म्हणजे ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी पाडलेली अयोध्येतील बाबरी मशीद! या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोपही झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा