लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. आतापर्यंत ५४३ मतदारसंघांपैकी १८९ मतदारसंघांत मतदान झाले आहे. सध्या तरी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामधील मतदारसंघांचे मिळून एकूण किती मतदान झाले आहे. याचे एकूण अद्ययावत आकडे निवडणूक आयोगाने जाहीर केलेले नाहीत. मात्र, यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी घसरत असल्याचे दिसून आले आहे. वाढलेल्या तापमानामुळे मतदानाच्या टक्केवारीवर हा नकारात्मक परिणाम झाला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? याबाबत ‘द हिंदू’ वृत्तपत्राने काही आकडेवारींच्या आधारावर विश्लेषण केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा