उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोक दल (RLD) पक्षाने सोमवारी (१२ फेब्रुवारी) भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. हा निर्णय मी माझ्या पक्षातील आमदार आणि कार्यकर्ते यांच्याशी बोलून घेतला असल्याचं राष्ट्रीय लोक दलचे प्रमुख जयंत चौधरी म्हणाले. दरम्यान, आरएलडीचा इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रतिष्ठेचा विषय का बनलाय आणि या निर्णयाचा एनडीएला कसा फायदा आणि यूपीएला कशाप्रकारे नुकसान होईल? याविषयी जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा