भारतीय पारपत्र (पासपोर्ट) मिळवून मुंबईत राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) यश आले. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी बेकायदेशीररित्या भारतीय नागरिकत्त्व मिळवून लोकसभा निवडणुकीत मतदानही केले होते. आरोपींपैकी एक जण या पारपत्राच्या आधारे परदेशात नोकरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. सामान्य माणसाला सरकारी दाखले किंवा शिधावाटप कार्ड बनवण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या अनेकदा झिजवाव्या लागतात. दाखले बनवण्यासाठी महिनाभर फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, बांगलादेशातून घुसखोरी करून आलेल्यांना एवढ्या सहज शासकीय कागदपत्र कसे मिळतात, असा प्रश्न उपस्थित होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा