केंद्रात सरकार कोणाचे, हे लोकसभेच्या ८० जागा असलेले उत्तर प्रदेश निश्चित करते. गेल्या वेळी येथे भाजपला ६२ तर मित्र पक्षांना २ अशा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ६४ जागा मिळाल्या. तर समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांची आघाडी होती. त्यात बहुजन समाज पक्षाला १० तर समाजवादी पक्षाला ५ जागा जिंकता आल्या होत्या. काँग्रेसला रायबरेली ही एकमेव जागा जिंकता आली. यंदा रायबरेलीत सोनिया गांधी यांच्याऐवजी राहुल गांधी हे उमेदवार आहेत. यंदा भाजपने चारशे जागांचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी उत्तर प्रदेशातील यश महत्त्वाचे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा