बांगलादेशमध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या हिंसाचारामुळे देशाला अस्थिर केले आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केले आहे. देशभर झालेल्या हिंसाचारात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. बांगलादेशात सध्या काळजीवाहू सरकार स्थापन झाले आहे. तेथील या अराजकतेचा मोठा फटका बांगलादेशातील रुग्णांना बसला आहे, पर्यायाने तो भारतातील वैद्यकीय व्यवसायालाही बसत आहे. वैद्यकीय पर्यटन ही संकल्पना यामुळे कशी प्रभावित झाली ते पाहू.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा