बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय या राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांकडून विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी, यूपीएससी, आयबीपीएस, पोलीस भरती आणि सैन्य भरती परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. यासाठी शिकवणी देणाऱ्या खासगी संस्थांना कंत्राट दिले जाते. हे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट लाटण्यासाठी प्रशिक्षण संस्था संशयित कागदपत्रांचा आधार घेत असल्याचा आरोप आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार संस्थांमधून प्रशिक्षण देत शासकीय नोकरीमधील मराठी टक्का वाढावा या सरकारच्या उद्देशाला तडा बसत असल्याची ओरड आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा