मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेला प्राधान्य दिले आहे. देशाला निर्मिती क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्याचा चंग सरकारने बांधला आहे. मात्र, या मोहिमेत मागील काही काळापासून मोठा अडसर निर्माण झाला आहे. हा अडसर खुद्द सरकारमुळेच निर्माण झाला आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या चिनी तंत्रज्ञांचे व्हिसा सरकारकडून मंजूर केले जात नाहीत. यामुळे निर्मिती क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी बसविलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री सुरू करता न आल्याने अनेक महिने तशीच धूळखात पडून आहे. आता सरकारने आपली चूक सुधारून चिनी तंत्रज्ञांना व्हिसा मंजूर करण्यास सुरुवात केली आहे. या निमित्ताने सरकारचे चीनवरील अवलंबित्व समोर आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा