भारतात २०२५ पर्यंत कर्करुग्णांच्या संख्येत १२.७ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दुसरीकडे सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर्सची संख्या कमी आहे. ही संख्या वाढण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर जागा वाढवणे आवश्यक असले तरी त्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यात तज्ज्ञांच्या तुटवड्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावर होण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा