भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे या ३० मे रोजी निवृत्त होणार होते. परंतु त्यांना एक महिन्याची मुदतवाढ देऊन केंद्र सरकारने साऱ्यांनाच धक्का दिला. लष्करप्रमुखांची नियुक्ती मावळत्या सरकारने करू नये, असा संकेत असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे पडले. परंतु आजवर केवळ एकदाच लष्करप्रमुखांना मुदतवाढ मिळाली आहे. शिवाय पदोन्नतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी अशी मुदतवाढ अन्यायकारक ठरते, असे लष्करी अभ्यासक आणि माजी अधिकाऱ्यांचे म्हणणे पडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा