सन २०२५मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताचा सहभाग नसेल, हे नक्की आहे. मात्र ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर जाणार का किंवा संयुक्तरीत्या तिचे आयोजनकेले जाणार का, याविषयी संदिग्धता आहे. अशा प्रकारे ही स्पर्धा खेळवण्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्पष्ट नकार कळवला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. तशात, आता या स्पर्धेचा ट्रॉफी टूर पाकव्याप्त काश्मीरमधील नेण्याची पीसीबीची योजना असल्यामुळे बीसीसीआयचे सचिव आणि आयसीसीचे भावी अध्यक्ष जय शहा संतप्त झाले आहेत. भारताच्या सहभागाची उरलीसुरली आशाही त्यामुळे मावळली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा