२८८ पैकी विधानसभेच्या ६२ जागा असलेला विदर्भ राज्याच्या सत्ताकारणात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे या भूप्रदेशावर राजकीय दृष्ट्या वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला विदर्भ २०१४ मध्ये भाजपचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा या भागातील राजकीय चित्र पालटले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या भागातील कौल कोणाच्या बाजूने असेल याबाबत अंदाज लावले जात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा