संतोष प्रधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरले तरीही ते विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात आणि त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. फडणवीस हे दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. पक्षांतरबंदी किंवा अन्य कोणत्याही मुद्दय़ावर एखादा सदस्य अपात्र ठरल्यास किती काळासाठी तो अपात्र ठरू शकतो याबाबत नेहमीच संभ्रम असतो. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात भूमिका स्पष्ट केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा