गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात पायाभूत सुविधेअभावी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दरवर्षी खाटेची कावड करून रुग्णांना रुग्णालयात हलवितानाचे चित्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो. कधी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने कुणाला तरी जीव गमवावा लागतो. रस्ते नसल्याने सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसून येते. यासंदर्भात माध्यमांमध्ये बरीच चर्चा होते. पण दरवर्षी हा प्रश्न कायम असतो. ही परिस्थिती कशामुळे उद्भवत असते त्या विषयी जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा