प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनी कर्तव्यपथावर संचलनात प्रथमच सादर झालेले स्वदेशी बनावटीचे अर्ध-बॅलिस्टिक प्रलय सामरिक क्षेपणास्त्र भारताच्या नियोजित क्षेपणास्त्र दलात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. रशियाच्या इस्कंदर, चीनच्या डोंगफेंग-१२ क्षेपणास्त्राशी ते समतुल्य मानले जाते. प्रलयमुळे सशस्त्र दलांना युद्धक्षेत्रातील शत्रूच्या ठिकाणांसह महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करण्याची अतिरिक्त क्षमता प्राप्त होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा