जागतिक महायुद्धाचा फटका अवघ्या जगाला आजही सोसावा लागत आहे. महायुद्धात कोणाला काय सोसावे लागले याच्या छळकहाण्यांनी पानेच्या पाने भरली गेली आहेत. अशा कटू प्रसंगात कोल्हापूरचे नाव पीडितांना मदत करण्यासाठी पुढे कसे सरसावले होते याच्या आठवणी आठ दशकांनंतरही ताज्या आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या छळामुळे भयभीत झालेल्या पोलिश निर्वासितांना ब्रिटिशांचा विरोध झुगारुन भारतात करवीर आणि जामनगर संस्थानात आश्रय देण्यात आला होता. करवीर संस्थानात १९४२ ते १९४८ या काळात ‘वळीवडे’ हे पोलिश निर्वासितांसाठी हक्काचे घर बनले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा