भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या उर्वरित वादग्रस्त टापूंमध्येही गस्तबिंदूंवरून सर्वमान्य तोडगा निघाल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी २१ ऑक्टोबर रोजी जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चीनच्या संरक्षण मंत्रालयानेही या वृत्तास दुजोरा दिला. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे सांगितले जाते. गेल्या दोन वर्षांमध्ये पूर्व लडाख सीमेवरील काही भागांतून चीनने माघार घेतली, पण देप्सांग पठार आणि देम्चोक येथे चीनने बफर क्षेत्रात घुसखोरी केली होती. ताज्या माहितीनुसार, या दोन ठिकाणी भारतीय सैनिकांना मे २०२० पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा