पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपला सोशल मीडिया डीपी तिरंगा राष्ट्रध्वजाचा फोटो लावला आणि देशातील सर्व नागरिकांनाही तसं करण्याचं आवाहन केलं. भाजपाशासित केंद्र सरकारने देशात ‘हर घर तिरंगा’ मोहीम’ सुरू केली. मात्र, काँग्रेस नेत्यांनी या मोहिमेवरून भाजपाची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत संघाने ५२ वर्षे नागपूरमधील आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही, असा आरोप केला. यानंतर देशभरात संघ आणि तिरंगा राष्ट्रध्वजावरून भाजपा व काँग्रेस कार्यकर्ते यांचा वाद सुरू झाला. नेमका हा वाद काय आहे? काँग्रेसचे आरोप काय, संघाची भूमिका काय आणि त्यातील ऐतिहासिक तथ्य काय? यावरील हे विश्लेषण.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा