जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत मनुस्मृती या धार्मिक ग्रंथाविषयी बोलताना त्यातील लिंगाधारीत दुटप्पीपणावर ताशेरे ओढले. तसेच मनुस्मृतीप्रमाणे सर्व स्त्रिया शुद्र असल्याचं नमूद करत हे मत अत्यंत प्रतिगामी असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी राजस्थानमध्ये दलित विद्यार्थ्याने पाण्याच्या भांड्याला हात लावला म्हणून उच्चवर्णीय शिक्षकाने त्याला केलेली मारहाण आणि त्यात विद्यार्थ्याचा मृत्यू याचंही उदाहरण दिलं. यानंतर देशभरात मनुस्मृती काय आहे? मनुस्मृतीत खरंच अशी विधानं करण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न चर्चेत आले. या निमित्ताने मनुस्मृतीविषयीचं हे विश्लेषण…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा