केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाला नवी नावं आणि पक्षचिन्हं सुचवण्यास सांगितले. सोमवारी (१० ऑक्टोबर) दिवसभर आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अखेर त्यावर निर्णय झाला. यानुसार ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे पक्षाचं नाव आणि ‘मशाल’ हे पक्षचिन्ह मंजूर झालं. मात्र, ठाकरे गटाने मागितलेलं ‘त्रिशूळ’ हे पक्षचिन्ह नाकारण्यात आलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही ‘त्रिशूळ’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यांनाही ते नाकारण्यात आलं. निवडणूक आयोगाने हे चिन्ह का नाकारलं? त्यामागे नेमकी कारण काय? या प्रश्नांचा आढावा घेणारं हे विश्लेषण…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा