केंद्र सरकार राज्यपालांची नियुक्ती करत असल्याने काही वेळा राजकीय सोय लावण्याच्या भूमिकेतून त्याकडे पाहिले जाते. केंद्रातील सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो, आपल्या पसंतीची व्यक्ती राज्यपालपदी बसवते. राज्यपालांच्या कृतीमुळे ते वादग्रस्त ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही राज्यपाल वक्तव्याने वादाच्या केंद्रस्थानी राहातात, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे अशांपैकीच एक
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा