रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दर ६.५ टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवण्याचा बुधवारी निर्णय घेतला. अशा प्रकारे सलग दहाव्यांदा ‘व्याजदर जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. ‘परिस्थितिजन्य अनुकूल धोरण’ ते ‘तटस्थता’ असा भूमिकाबदल रिझव्र्ह बँकेने स्वीकारल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले. तटस्थतेकडे झुकलेल्या धोरणपवित्र्याचा नेमका अर्थ काय, हे जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा