घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर का झाला?
राज्यातील शहरांचा विस्तार होत आहे, तशी कचऱ्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. नागरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांवर कचऱ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. पण सुयोग्य घनकचरा व्यवस्थापन करणे प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शहरांचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता ही समस्या तत्काळ सुटेल याची शाश्वती नाही. नागरी घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम २००० नुसार कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे बंधन स्थानिक स्वराज्य संस्थांना घालण्यात आले आहे. गेल्या दशकभरात कचऱ्यावर प्रक्रिया करणारे अनेक प्रकल्प राज्यभरात उभारण्यात आले, मात्र ते पूर्ण क्षमतेने चालत नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा