शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी काय?
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहेत. यंदा वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ५५७ शेतकरी आत्महत्या येथे झाल्या. त्यातही सर्वाधिक १७० आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. खरीप हंगामासाठी शेतकरी पेरणीच्या धावपळीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख मात्र वाढला आहे. राज्यात १ जानेवारी ते ३१ मे २०२४ या पाच महिन्यांत सुमारे १ हजार ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करतात, ही आकडेवारी चिंताजनक आहे. राज्यात सर्वाधिक आत्महत्या झालेले पहिले चार जिल्हे अमरावती विभागातील आहेत. सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतली जात आहे. त्यानुसार अमरावती विभागात आतापर्यंत २० हजार ६३० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ९ हजार ५१६ प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा