Mahakumbh Mela 2025: भारतीय संस्कृतीत महाकुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि विशाल मानवी समुदायाचा हा सोहळा देशाचा सांस्कृतिक परिचय ठरला आहे. १९५४ साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या महाकुंभाचे आयोजन प्रयागराज येथे करण्यात आले. मात्र, या ऐतिहासिक घटनेवर एका भयानक चेंगराचेंगरीचे सावट आले, त्यात शेकडो भाविकांचे प्राण गेले. या घटनेने देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला महत्त्वाचे धडे दिले, जे पुढील महाकुंभांच्या आयोजनासाठी उपयुक्त ठरले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा