दरवर्षी विदर्भात नागपूरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे २१ डिसेंबर रोजी सूप वाजले. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर होणारे महायुती सरकारचे हे पहिले अधिवेशन. यानिमित्ताने नागपूर विमानतळापासून तर थेट विधानभवनापर्यंत प्रत्येक चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रसन्न मुद्रेतील ‘देवाभाऊ’ लिहिलेले फलक लागलेले. ते पाहून नवे सरकार अधिवेशनात वैदर्भीयांना दिलासा देणाऱ्या घोषणा करतील व त्यातून त्यांच्याही चेहऱ्यावर ‘देवाभाऊ’ प्रमाणेच हास्य फुलेल, अशी अपेक्षा होती. मात्र मोजून फक्त सहा दिवस चाललेल्या अधिवेशनातून विदर्भाच्या पदरी काहीच पडले नाही. मागील अडीच वर्षात केलेल्या घोषणांचीच पुन्हा नव्याने उजळणी झाली. त्यामुळे विदर्भाला अधिवेशनाने काय दिले असा प्रश्न पडतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा