मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. आपल्याला अधिक मंत्रिपदे मिळावीत, असे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना वाटते. ९१व्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा अथवा विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्के मर्यादेतच मंत्र्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागते. यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्रीच होऊ शकतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा