कॉपीमुक्त परीक्षा अभियान काय आहे?
‘कॉपीमुक्त महाराष्ट्र’ हे ध्येय साध्य करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सोमवारपासून जनजागृती सप्ताह सुरू केला. राज्यातील सुमारे ३१ लाखांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. २० जानेवारीला या अभियानाची शाळा पातळीवर अंमलबजावणी करण्याबाबत माहिती देण्यात आली. २१ जानेवारीला कॉपीमुक्त अभियानाची शपथ सर्व शाळांमध्ये परिपाठाच्या वेळी देण्यात आली. २५ जानेवारीला कॉपीमुक्त घोषवाक्यांसह शाळा परिसरात जनजागृती फेरी काढणे आणि २६ जानेवारीला ग्रामसभेमध्ये कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माहिती देणे आवश्यक राहणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा