देशातील लठ्ठपणावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘मन की बात’ कार्यक्रमात केले. लठ्ठपणा नियंत्रणासाठी जनजागृती करण्यासाठी त्यांनी विविध क्षेत्रांतील १० मान्यवरांची नावेही जाहीर करून देशभरात ही साखळी तयार करण्याचे आवाहन केले. लठ्ठपणा ही भारतातील मोठी आरोग्य समस्या असून २०५० पर्यंत देशातील २१.८ कोटी पुरुष आणि २३.१ कोटी महिला लठ्ठपणाचे बळी ठरतील, असा अहवाल नुकताच ‘लॅन्सेट’ अभ्यासातून देण्यात आला आहे. लठ्ठपणावर मात करण्यासाठी काय करणे आवश्यक आणि लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो? याविषयी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा