२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया या नावाने आघाडी केली आहे. या आघाडीत एकूण २८ पक्ष आहेत. दरम्यान, या आघाडीच्या समन्वय समितीची १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पहिली बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला उत्तर म्हणून ओबीसी जनगणना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तृणमूल काँग्रेसने या भूमिकेवर असहमती दर्शवली आहे. ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केल्यास पश्चिम बंगालमध्ये आम्हाला राजकीय फटका बसेल, असे तृणमूल काँग्रेसला वाटते. दरम्यान, लवकरच हा पक्ष ओबीसी जनगणनेबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा