मणिपूर येथील चुराचंदनपूर येथील हिंसक आंदोलनामुळे येथे तणावाचे वातावरण आहे. २६ एप्रिल (बुधवारी)
रोजी ही घटना घडली होती. मात्र अद्याप येथे तणावाचे वातावरण असून या भागात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच हिंसा भडकू नये यासाठी खबरदारी म्हणून येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गुरुवारी (२७ एप्रिल) मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या हस्ते या भागातील खुल्या जिमचे उद्घाटन केले जाणार होते. मात्र त्याआधीच गुरुवारच्या रात्री ही हिंसक घटना घडली. या पार्श्वभूमीवर चुराचंदनपूर येथे नेमके काय घडले? येथे जमाव आक्रमक का झाला? या जमावाच्या काय मागण्या आहेत? हे जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा