मणिपूरमधील दोन गटांतील हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढून त्यांच्यावर झालेला अत्याचार या घटनांमुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. सध्या पावसाळी संसदीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. सत्ताधाऱ्यांनी मणिपूरच्या विषयावर आपली भूमिका मांडावी; तसेच सर्व विषय बाजूला ठेवून मणिपूरवर चर्चा करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यासाठी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. याच पार्श्वभूमीवर स्थगन प्रस्ताव म्हणजे काय? त्याचे काय महत्त्व आहे? हे जाणून घेऊ या….
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा