मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या गेल्या पाच महिन्यांच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. राज्यातील एकनाथ शिंदे सरकारनं मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या. २७ जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईतील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांच्या हातात राज्य सरकारचा यासंदर्भातला अध्यादेश ठेवला आणि उपस्थित तमाम मराठा समुदायानं एकच जल्लोष केला. या निर्णयामध्येही काही उपनियम किंवा खाचाखोचा असतील तर त्या कोणत्या? यावर आता राजकीय व कायदेविषयक तज्ज्ञांचा खल सुरू झाला आहे. मात्र, या अध्यादेशामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा तूर्तास तरी निकाली निघाल्याचं बोललं जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा