अलीकडेच केंद्र सरकारने ‘अग्निपथ योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे १७.५ ते २३ वयोगटातील तरुणांना ४ वर्षांसाठी सैन्यात भरती केलं जाणार आहे. ४ वर्षांच्या सेवेनंतर त्यांना निवृत्ती दिली जाणार आहे. केंद्र सरकारने ही घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले आहेत. बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशासह देशातील अनेक राज्यांत हजारोंच्या संख्येनं तरुण एकत्र येत तीव्र आंदोलन करत आहे. ठिकठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना देखील घडत आहेत. मात्र, मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सरकारच्या अनेक योजनांना विरोध झाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात मोदी सरकारच्या वादग्रस्त योजनांविषयी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा