-सुशांत मोरे
दरवर्षी पडणाऱ्या पावसात मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडतेच. रुळांवर पाणी साचणे, ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी कोसळणे किंवा सिग्नल यंत्रणा बंद पडणे इत्यादी कारणे त्यावेळी समोर येतात. पावसाळापूर्व तयारी करूनही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊन प्रवाशांना विलंबाने धावणाऱ्या रेल्वेसेवेला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा