Mumbai Mantralaya News : प्रचंड बहुमतानं विजयी झालेल्या महायुती सरकारनं कामाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकापाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. मंत्रालयातील अनावश्यक प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एफआरएस’ (फेशियल रेकग्निशन सिस्टीम) यंत्रणा बसविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरमध्ये दिले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे चेहरा पडताळणी झाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही. दरम्यान, महायुतीने असा निर्णय का घेतला, मंत्रालयातील ‘फेस स्कॅन यंत्रणा’ नेमकी कशी काम करणार, त्याचा काय फायदा होणार, याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा