Marathi Politics Maharashtra : “मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे, असे नाही. घाटकोपरची भाषा गुजराती”, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलं. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे. मराठीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून एकजूट दाखवल्यानं महायुती सरकारची कोंडी झाली आहे. दरम्यान, मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये मराठीची भूमिका काय, काही दशकांपासून मराठी भाषेचा राजकीय प्रतीक म्हणून कसा वापर केला जात आहे, याबाबत जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा