मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरण आणि वसई विरार महापालिकेने वसई विरार झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी वसई विरारसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविणार असल्याचे जाहीर केले आहे. ही योजना लागू झाल्याच्या ४ वर्षांनंतर प्रत्यक्षात योजनेचा प्रचार करण्यात येत आहे. मुळात ही योजना काय आहे? वसई विरार शहरातील वाढलेल्या चाळी, लोडबेरिंग चाळी, शासकीय जमिनी यावर झालेल्या चाळींना ती लागू होईल का, वसई विरार झोपडपट्टी मुक्त होईल का, या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा