महाराष्ट्र विधानसभेत महायुतीने घवघवीत यश मिळवून २८८ पैकी २३० जागा जिंकल्या. पण त्यातही भारतीय जनता पक्षाने राज्याच्या इतिहासातील अभूतपूर्व अशी कामगिरी करत १३२ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ती यंदा काहीशी अपुरी पडली असली तरी मुंबई महापालिकेवर पर्यायाने मुंबईवर एकहाती वर्चस्व राखण्याचे ध्येय भाजपला खुणावू लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा