बांगलादेश आणि भारत यांचे सांस्कृतिक संबंध हजारो वर्षांचे आहेत. पण, १९४७ च्या फाळणीनंतर हा भाग भारतापासून विभक्त झाला आणि येथील मूळ संस्कृतीला ओहोटी लागली. कित्येक वर्षांचा भारतीय संस्कृतीचा इतिहास पाशवी मनोवृत्तीच्या विध्वंसांकडून पायदळी तुडवला गेला. बांगलादेशच्या इतिहासात रक्त, अब्रू आणि मूळ संस्कृतीचे पाट कधीच वाहून गेले आणि उरले ते फक्त भग्न अवशेष. आज कारण काहीही असो त्याच इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. बांगलादेशमधील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काही हिंदू मंदिरांवर हल्ल्याच्या बातम्या येत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा