नागपुरात दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेतले जाते. यंदा १६ डिसेंबरपासून त्याला सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीनंतर, विशेष अधिवेशनाचा अपवाद वगळता होणारे नव्या सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. यानिमित्ताने संपूर्ण सरकार नागपुरात दाखल होते. यातून साध्य काय होते, प्रश्न सुटतात का, हे मुद्दे अजूनही अनुत्तरित आहे. तरीही दरवर्षी हे अधिवेशन घेतले जाते. त्यामागे नेमके कारण काय, ‘नागपूर करारा’त नेमके काय नमूद आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा