NAI अर्थात राष्ट्रीय अभिलेखागार यांच्याकडे १९६२, १९६५ आणि १९७१ ला झालेल्या युद्धांच्या नोंदीच नाहीत. तसंच हरित क्रांतीची नोंद नाही. NAI चे महासंचाक चंदन सिन्हा यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे. NAI हे फक्त भारत सरकार आणि त्यांच्या संस्थांच्या नोंदी ठेवतं. त्याला वर्गीकृत कागदपत्रं मिळत नाहीत. राष्ट्रीय अभिलेखागार यांच्याकडे अनेक मंत्रालयांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर NAI कडे कुठल्याही नोंदी दिलेल्या नाहीत त्यामुळेच NAI अर्थात राष्ट्रीय अभिलेखागाराकडे अनेक नोंदी नाहीत. आपण आता जाणून घेणार आहोत की National Archives of India म्हणजेच NAI कसं काम करतं?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा